Ads
स्पोर्टस

भारताने ८९ धावांनी सामना जिंकला

India Pakistan CWC
इंडिया vs पाकिस्तान
डेस्क desk team

भारताने पाकिस्तान विरुद्धच्या सामना ८९ रन्सने जिंकला.त्यामुळे भारताने आता ४ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत.

भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर ३३७ धावांचे टार्गेट ठेवेल आहे. भारताकडून रोहित शर्माने १४०, के एल राहुल ५७, हार्दिक पंड्या २६, विराट कोहली ७७ व धोनी १ रन बनवुन आउट झाला होता.

पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती मात्र भारतीय बॉलर्सने ती जास्त वेळ टिकून दिली नाही.१५० धावांच्या आतच पाकिस्तानच्या ५ विकेट गेलेल्या, दरम्यान पाऊस पडल्याने खेळ थांबवण्यात आला होता.

यावेळी डीएलएस मेथड नुसार पाकिस्तान ३०२ धावांचे लक्ष देण्यात आले होते.मात्र हे लक्ष पूर्ण करण्यास पाकिस्तान अपयशी ठरले. भारताने ८९ धावांनी सामना खिशात घातला.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: