Ads
स्पोर्टस

रणजी: महाराष्ट्राचा त्रिपुरावर विजय

डेस्क desk team

महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्रिपुराचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे महाराष्ट्राच्या खात्यात 6 गुण जमा झाले आहेत.

 सामन्यातील घडामोडी :

  • महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतला निर्णय
  • प्रथम फलंदाजीस उतरलेल्या त्रिपुराचा पहिला डाव 121 धावांत आटोपला
  • महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 208 धावा; त्रिपुरावर 87 धावांची आघाडी घेतली होती.
  • त्रिपुराच्या दुस-या डावात सर्वबाद 290 धावा; महाराष्ट्रासमोर विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य
  • दुसऱ्या डावांत महाराष्ट्राकडून 55.5 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात 205 धावा करत लक्ष गाठले.

दरम्यान, अंकित बावणे याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: